दीक्षाभूमीबद्दल या ६ गोष्टी ९९% लोकांना माहीत नाहीत! इतिहास आणि वास्तुरचना

दीक्षाभूमी नागपूर

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या पवित्र भूमीवर बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि भारताच्या इतिहासाला एक क्रांतिकारी कलाटणी दिली. या ऐतिहासिक घटनेमुळे या पावन भूमीला ‘दीक्षाभूमी’ हे नाव मिळाले. दरवर्षी विजयादशमी आणि १४ ऑक्टोबरला देशभरातून लाखो बौद्ध अनुयायी येथे नतमस्तक होण्यासाठी येतात. परंतु, दीक्षाभूमी ही केवळ एक ऐतिहासिक किंवा … Read more