नशीब आधीच ठरलेलं असतं का? काय म्हणाले तथागत बुद्ध? | बुद्धांचा पटिच्चसमुप्पाद
आयुष्यात अनपेक्षित आर्थिक संकट कोसळलं, स्पर्धा परीक्षेत अनेक प्रयत्न करूनही अपयश आलं किंवा कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला की आपल्या समाजात एक वाक्य अत्यंत सहजतेने तोंडी येतं—“नशिबात जे लिहिलं होतं, तेच घडलं!” किंवा “आपलं नशीबच फुटकं, त्याला कोण काय करणार?” मानवी इतिहासाकडे पाहिलं तर माणसाने स्वतःच्या मर्यादा, अपयश आणि अज्ञानाचे खापर फोडण्यासाठी नेहमीच ‘नशीब’, ‘दैव’, … Read more